• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

हा काही दोन राज्यांमधील संघर्षाचा प्रश्न नाही किंवा यामध्ये कोणाचे राज्य काबीज करण्याची भूमिका नाही

ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर गेली अनेक वर्षे चर्चा होत आहे. आपल्यापैकी सर्वांना माहीत आहे की, हा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावयाचा आहे. अनेक पर्याय निघाले, अनेक कमिट्या निघाल्या, अनेक समित्या निघाल्या, अनेक चर्चा झाल्या आणि वेगवेगळ्या तऱ्हेने हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे की, सीमाभागामध्ये असलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि तो वेगवेगळ्या तऱ्हेचा त्रास असतो.......

  • वसंतराव नाईक
  • Fri , 02 April 2021
  • 0 Comments
  • 1 Like

भाषातज्ज्ञांच्या मतांना क्षुल्लक लेखणाऱ्या या दृष्टिकोनाशी महाराष्ट्र शासनाला सहमत होता येत नाही

ओपन माइंड ठेवून सगळ्यांनी या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडून घडता उपयोगी नाही की, ज्यामुळे अगोदरच दुर्दैवाने आपल्या विरुद्ध असलेले प्रिज्युडीस वाढीला लागतील. एकमेकांवर आघात-प्रत्याघात करावेत अशा प्रकारचा हा विषय नाही, त्याकरता अनेक विषय आहेत. पण, हा विषय एकमेकांवर आघात-प्रत्याघात करण्यासाठी वापरणे योग्य नाही, असे मला वाटते. असे करणे म्हणजे मूळ विषयाला बगल देण्यासारखे होईल, असे मी मानतो.......

  • वसंतराव नाईक
  • Thu , 01 April 2021
  • 0 Comments
  • 1 Like

हा प्रश्न सोडवण्यास विलंब लागला, त्याची जबाबदारी मला वाटते नेत्यांवर टाकावी लागेल

आम्ही सतत असे म्हणत आलो आहोत की, या प्रश्नाच्या बाबतीत सर्वांचा एक विचार असला पाहिजे. या प्रश्नाची सोडवणूक आम्ही करत असताना, आम्ही भेटावयास येणार नाही, असे कोणी म्हणणे बरोबर आहे काय? या भागाच्या प्रश्नाबद्दल त्या मंडळींनाही तळमळ आहे. पण, म्हणून सरकारचा राजीनामा मागून काही हा प्रश्न सुटणार नाही. राजीनामा देऊन मिटवण्यासारखा हा प्रश्न सोपा नाही. या प्रश्नाची सोडवणूक बौद्धिक पातळीवरून केली पाहिजे.......

  • वसंतराव नाईक
  • Tue , 30 March 2021
  • 0 Comments
  • 1 Like

मी सांगू इच्छितो की, माझ्या हातात असते तर मी हा प्रश्न केव्हाच सोडवला असता, परंतु हे एकाच्या हातचे नाही

मला असे वाटते की, सत्याग्रहांसारख्या गोष्टीमुळे हा प्रश्न सुटत नाही. माझा विश्वास आहे की, देशाच्या नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच उशिरा का होईना हा प्रश्न सुटेल. त्यामुळे भाषा कोणती बोलावी, कोणती बोलू नये हा ज्याच्या-त्याच्या स्वभावाचा प्रश्न होऊ शकतो. मला असे वाटते की, 'राजीनामे देऊ आणि राज्यकारभार विस्कळीत करू', अशा प्रकारची भाषा वापरून सुटणार नाहीत. हा प्रश्न तत्त्वाला धरून सुटला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.......

  • वसंतराव नाईक
  • Mon , 29 March 2021
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.